जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे.
२-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी...
बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आयुक्त बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून आज निवड करण्यात आली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात जुल्का यांना पद आणि गोपनीयतेची...
‘कोविद-१९ व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्रालयाने ‘कोविद-१९ व्यवस्थापन’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरची प्रशिक्षण कार्यशाळा आज आयोजित केली आहे. सर्व राज्यातल्या आणि इतर मंत्रालयाच्या अाखत्यारीतल्या रुग्णालयांसाठी ही कार्यशाळा नवी दिल्लीत...
सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी, यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. सदनाचे कामकाज आता होळीनंतर ११ मार्चला...
महिला दिवस हा महिलांच्या अथक प्रयत्नांबाबत आदर व्यक्त करण्याचा दिवस – एम. व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचा आदर करण्याचा, सन्मान राखण्यासाठी आणि सामाजिक विकासातील त्यांच्या योगदानाची जाण ठेवण्याची परंपरा देशाला असल्याचे राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ८ मार्चला...
केंद्र सरकारची ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया विभागातल्या ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्याचा फायदा ४०...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिक कार्यक्रम टाळावे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व राज्यानी सामूहिक कार्यक्रम टाळावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम जर आयोजित केले असतील तर आयोजकांना योग्य ती...
येस बँकमधून पैसे काढण्यावर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने येस बँक या खाजगी बँकेतून पैसे काढण्यावर ५० हजारापर्यंतच्या मर्यादेचे निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत लागू असतील. मात्र तातडीची वैद्यकीय...
कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही- शक्तिकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसंर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी होणार आहे. या निवडणुकीत १७ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५५ जागांसाठी, येत्या २६ मार्चला मतदान होईल. निवडणुकीसाठी १३ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज...











