छत्तीसगडमध्ये प्राप्तीकर विभागाची धाड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली.
काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात...
१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...
अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा ढकलली पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुमुळे जगभरात उद्भवलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मलेशियात एप्रिल महिन्यात होणारी प्रतिष्ठेची अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा पुढे ढकलली आहे.
आता ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३...
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत सदनाचं काम वारंवार बाधीत झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं. दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रेससह...
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींची फाशी न्यायालयानं पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींची फाशी, दिल्लीतल्या न्यायालयानं पुढच्या आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे. चौघांची फाशी उद्या सकाळी सहा वाजता नियोजित होती.
मात्र दोषी पवनकुमार...
प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक क्षेत्रात मुली स्वतःला सिद्ध करत असून झपाट्यानं पुढे येत असलेल्या भारताचं चित्रं यातून स्पष्ट होतं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज...
ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश...
कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...
ससंदीय समित्यांच्या बैठकांना चांगली उपस्थिती राहील याची काळजी घेण्याचं आवाहन – एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदीय समित्यांच्या बैठकांना अधिक चांगली उपस्थिती राहील याची काळजी घेण्याचं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्व पक्षसदस्यांना केलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार प्रस्ताव...
रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांना आदर्श पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंबेडकरी चळवळीतील पहिल्या महिला साहित्यिका मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या...











