अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटावरचं अबरदीन पोलीस ठाणं देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस ठाणं ठरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशातल्या सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांची यादी जाहीर केली....
के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५...
५० भारतीय बोटी आणि मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या ताब्यात सध्या ५० भारतीय बोटी आणि एक भारतीय मच्छीमार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय...
अनेक दशकांपासून असलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपलं सरकार योग्य दिशा, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचा यथायोग्य उपयोग याच्यासाहाय्याने देशातल्या 130 कोटी जनतेच्या उज्जवल भाविष्याची पायाभरणी करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
देशभरातल्या पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्भया निधी तून १००...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना पोलिसात तक्रार करायला सहाय्यकारी ठरतील, अशा महिला मदत केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहखात्याने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांमधे पोलिसांत...
तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ६२ सुवर्ण पदकांसह १२४ पदकं भारताच्या खिशात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसद भवन परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या...
पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...
‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत...
प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय तसंच प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त रहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधावा तसंच विद्यार्थी परीक्षा काळात भयमुक्त...