देशात कोरोना चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज साडेपाच हजार चाचण्या करता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...
ऑपरेशन गंगा अंतर्गत 10 हजारहून अधिक विद्यार्थी मायदेशी परतले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांना पश्चिम सीमेवर आणण्याकरता भारतीय दूतावासाची एक तुकडी पोल्टावा शहरात तैनात करण्यात आली आहे.
युक्रेनमधील...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं संमत होणं हा ऐतिहासिक निर्णय अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं...
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशावर भारताची यशोगाथा अवलंबून असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी अभिनव तंत्रज्ञान आणि त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने तर्कशुद्ध विचारधारा अंगीकारणं आवश्यक आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते बंगळुरु...
तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास सादर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. जी.बी.डेगलूरकर यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : वसाहतवादी शासकांनी तयार केलेल्या इतिहासात अनेक चुका असून, तरुण पिढीसमोर भारताचा खरा इतिहास मांडण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम....
इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर (निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) बंदी घालण्याच्या अध्यादेश...
मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...
महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे. या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल.
यापूर्वी या जोडणीची मुदत 30...
भारत आणि फिनलँड सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे.
पर्यटन, माहितीची देवाणघेवाण, ज्ञान, तसंच पर्यटन क्षेत्रातील तज्ञता इत्यादी...
ग्रामीण भागात रस्त्याद्वारे दळणवळणाला चालना
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 सुरु करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : देशातल्या ग्रामीण भागाना रस्तामार्गे जोडण्यासाठी मोठी चालना देण्याच्या दृष्टीने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीच्या...









