बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्ज़म अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली...
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आज निती आयोग जारी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे. या निर्देशांकामध्ये २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्ये...
श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांमधे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर...
तवांग इथल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राहीले उपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य...
मुक्त विचार, भिन्न मतांविषयी आदराची भावना आणि अभिनवता ही मुल्यं भारतीयांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार, भिन्नविचारां प्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत.
मोदी यांनी कोझीकोड इथल्या...
जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...
१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं...
लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...
देशाच्या राजधानीत सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या राजधानीत आज सकाळी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तसंच आज कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
तापमानात होणारी...
नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल...









