मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपचे सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजप केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकारमधील सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील, असं आज...
जी 20 सदस्य राष्ट्रांकडून सर्वांसाठी निरंतर शिक्षण तसेच सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून या लक्ष्यपूर्तीसाठी काम करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे रमेश पोखरियाल ‘निशंक’ याचे प्रतिपादन
नवी दिल्ली : जी 20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांनी संयुक्तपणे कार्य करणे आणि...
नागरिकत्व सुधारित कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यातही आहे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या...
कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला...
देशात काल २६ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.
काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४...
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करायला सरकार तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.
या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना...
मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टीधारक होणार घरमालक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांची सुवर्णमंदीराला भेट
नवी दिल्ली : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त भारतातले विविध देशांचे राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांनी अमृतसर इथल्या सुवर्णमंदीराला भेट दिली. पंजाब सरकार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या...








