पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करांचा गोळीबार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करून भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर तसंच नागरी भागांत अंदाधुंद गोळीबार केला.
पहाटेच्या वेळेस पाकिस्तानी फौजांनी सीमावर्ती पूँछ जिल्ह्यातल्या मनकोटे आणि...
देशातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही : एम व्यंकय्या...
नवी दिल्ली : भारताला आपल्या जवळच्या शेजाऱ्यांसह सर्वच देशांशी संबंध सौहार्दाचे राखायचे आहेत, मात्र देशातली शांतता भंग करण्याचा आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा कोणी प्रयत्न केला तर ते खपवून...
देशभरात ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातले विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक वर्ग ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. येत्या...
सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) – एनसीएल (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) पुणे यांनी वैद्यकीय...
तयार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईनचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, संपूर्ण भारतातील उत्पादकांना विनामूल्य उपलब्ध
नवी दिल्ली : सीएसआयआरची घटक प्रयोगशाळा, सीएसआयआर-एनसीएल पुणे, गेल्या दशकभरात आपल्या नवोन्मेष केंद्राच्या (व्हेंचर सेंटरच्या) माध्यमातून नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना...
जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधांसाठी ८ हजार कोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करून निधीच्या अभावी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी, सरकारने २०१८ मध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून...
जम्मू-कश्मीरमधे दहशतवादीविरोधी मोहीमेदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात, नौशेरा सेक्टर इथं दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या शोध मोहिमेदरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले.
शोधमोहिम अद्याप सुरु असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
नागरीकत्व सुधारणा कायद्याला राज्यांनी नकार दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा आणि न्याय...
निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरपंचाची निवड थेट निवडणुकीऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधून करायचा आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातल्या कलमांमधे सुधारणा तसंच काही कलमांचा नव्यानं समावेश करायलाही मंत्रीमंडळानं...
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख डीआयएन अर्थात संचालक ओळख क्रमांक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं निष्क्रिय केले आहेत. अर्थ आणि कॉर्पोरेट...
भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल संध्याकाळी झालेल्या...









