केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आसाममध्ये केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज आसाममध्ये गुवाहाटी येथे केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ करणार आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला दादरच्या शिवाजीपार्क इथं मुंबई पोलिसांचं अश्वदल होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मुंबई...
स्थानिक तसेच जागतिक स्तरावरील रोजगारसंधी कौशल्य भारत मोहिमेमुळे वाढतील: पंतप्रधान
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी युवावर्गाला कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धीसाठी दिले प्रोत्साहन
कुशल कामगार तसेच रोजगार देणारे यांची सांगड घालणारी वेबसाईट नुकतीच लॉन्च झाली, कुशल कामगारांसोबत घरी...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करण्याचं योगी अदित्यनाथ यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे.
समाजातल्या विचारवतांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांचे विचार...
कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम...
दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.
वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...
एन ९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवावी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन ९५ मास्कचे किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दर नियंत्रण करणाऱ्या धोरणाचा पुनर्विचार केंद्र सरकारने करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची...
पंतप्रधानांनी वाहिली गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली.
“गुरुदेव टागोरांना जयंतीनिमित्त आदरांजली. अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत असलेल्या रवींद्रनाथांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले...
गांधीनगर मध्ये वन्यजीव संरक्षण परिषद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांची सी ओ पी-१३ परिषेद आजपासून गुजरातमधल्या गांधीनगर येथे सुरु झाले असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्रसरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला. केंद्र सरकारनं यासंदर्भात राज्यपत्र अधिसूचना जारी केली.
या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक...









