नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...
वाघ मोजणीसाठी सर्वाधिक कॅमेरे भारतात
नवी दिल्ली : वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं ...
देशात १८, ६०१ तर राज्यात ४, ६७६ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601...
इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि चलनी नोटा स्वच्छ करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळेने स्वयंचलित यूव्ही प्रणाली केली...
नवी दिल्ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली...
फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...
आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर ...
येस बँकमधून पैसे काढण्यावर केंद्र सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने येस बँक या खाजगी बँकेतून पैसे काढण्यावर ५० हजारापर्यंतच्या मर्यादेचे निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत लागू असतील. मात्र तातडीची वैद्यकीय...
शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच संस्कारांवरही काम करण्याची गरज – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यावर होणा-या संस्कारांवरही काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते पुण्यातील डी. वाय. पाटील अभिमत...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिक कार्यक्रम टाळावे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व राज्यानी सामूहिक कार्यक्रम टाळावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम जर आयोजित केले असतील तर आयोजकांना योग्य ती...
अरुणाचल प्रदेशाची 2023 सालापर्यत सर्व ग्रामीण घरांना नळजोडणी करून देण्याची योजना
नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत अरुणाचल प्रदेश वार्षिक कृती आराखडा योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील 100 टक्के घरांना नळजोडणी करून द्यायला जलमंत्रालयाने मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यत या राज्यातील 100 टक्के घरांना...









