पॅरोलवर असताना पळून गेलेला, मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातला दोषी जलीस अन्सारी याला कानपूर इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली.
अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत...
पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...
नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २६ हजार ३८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर...
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...
देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरानं ओलांडला ८९ टक्क्यांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या दरानं ८९ टक्क्यांचा टप्पा पार केला असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशभरात ७९ हजारापेक्षा जास्त रूग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं...
‘मन की बात’ चा 64वा भाग २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात' या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा...
देशभरात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे : गौडा
तेलंगणाचे कृषीमंत्री सिंगीरेड्डी निरंजन रेड्डी यांची केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांची राज्यातील युरियाच्या उपलब्धतेसंदर्भात बैठक
नवी दिल्ली : सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ...
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर हायवे...
कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले आहेत. आजपासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २...









