गडचिरोलीत गारपीट – पिकांचं नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात मध्यरात्री मेघगर्जनेसह पाऊस पडला. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज तालुक्यात गारपीट झाली. यामुळे उन्हाळी धान पिकांचं नुकसान झालं आहे. सकाळीही मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप...

२५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी घेतली सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं...

नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश जारी केला. या प्रकरणातल्या एक...

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत

दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत मुंबई : कोरोना  विषाणू महामारीमुळे  देशात लॉकडाऊन जारी  असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि...

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५...

परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...

एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही...

”अन्नधान्य क्रांतीमध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे योगदान” – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्य क्रांती घडवून आणण्यात शेतकरी हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून कोविड १९च्या काळातही  शेतकऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं....

देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोविस तासात १२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ६३ हजार ४५१ झाली आहे....