वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास असलेला अर्थसंकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेले अंदाजपत्रक हे आत्मनिर्भर भारताचं ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे आणि या अंदाजपत्रकामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती होणार असल्याचे मत पंतप्रधान...
नवे कृषी कायदे, हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव...
‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशाला प्रेरणा देणाऱ्या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे...
घटस्फ़ोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल: डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल केले गेले आहेत आणि आता तिच्या मृत पालक कर्मचारी. निवृत्तिवेतनधारक यांच्या हयातीत घटस्फोट याचिका मुलीकडून दाखल करण्यात...
देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशातील 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले....
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
या निर्णयानुसार मुंबई...
देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह...
संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे,- कायदा मंत्री रवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते....
पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेच्या साधनांच्या सर्वांगिण संरक्षणात पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकांची भूमिका महत्वपूर्ण : हरदीप...
गृहनिर्माण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पथ विक्रेता योजनेचे यश सुनिश्चित करण्यात सकारात्मक भूमिका बजावण्याची केली विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आढावा घेण्यासाठी आज राज्य सरकारांचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्री,...
पंजाब नॅशनल बँकेला भारतीय रिजर्व्ह बँकेनं ठोठावला १ कोटी रुपयाचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिजर्व्ह बँकेनं पंजाब नॅशनल बँकेला १ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून भुतानमधल्या ड्रक पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा २०१० पासून वापर...









