रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कुठलेही बदल केले नाहीत. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, मार्जिनल स्टॅंडिग फॅसिलिटी हे सर्व दर जैसे-थे...
व्यापार सुलभतेबरोबरच जीवन सुकर करण्यावरही लक्ष केंद्रीत करायला हवं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक मानवकेंद्रीत हवा, तसंच गरिब आणि दुर्बलांचा विकास हाच कार्यक्रम असायला हवा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते काल रात्री भारत-...
देशात खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक
तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा वापर आणि जागतिक निकषांची पूर्तता करणार्या दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जावे- पंतप्रधान
भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्याची सांगड घातलेल्या खेळण्यांचा वापर सर्व अंगणवाडी केंद्रे आणि शाळांमध्ये...
शेअर बाजारात पुन्हा घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मोठ्यातेजीत असलेले देशातले शेअर बाजार आज पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्स आज १हजार ३७५ अंकांनी कोसळून २८ हजार ४४० अंकांवर बंद झाला. निफ्टी...
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
नवी दिल्ली : कोविड-19 चा सामना करण्यासठी देशभरात अनेक एकत्रित प्रयत्न सुरु असतांनाचा, भारत सरकारने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, लॉकडाउन कंटेनमेंट-परीबंधन आणि व्यवस्थापनासाठी अनेक...
टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० महिला क्रिकेट तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघाची लढत यजमान ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. सकाळी सव्वा आठ वाजता हा सामना सुरु झाला आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक...
कोवॅक्सीनची चाचणी मानवी शरीरावर करण्याची परवानगी – महानिदेशालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावर लस तयार करण्यासाठी भारतीय औषध महानिदेशालयानं कोवॅक्सीनची चाचणी मानवी शरीरावर करण्याची परवानगी दिली आहे. हैदराबाद इथल्या भारत बायोटेकनं या लसीची निर्मिती केली आहे.
पुढच्या महिन्यापासून...
देशाचे कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावं, हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे.
कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांसाठीच्या विविध...
भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालु खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. या...









