एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे. कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांसाठीच्या विविध...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं करणार विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. गुवाहाटीमधल्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय...

‘एनएचएआय’ला टीओटीअंतर्गत 9 टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष वसुलीच्या बदल्यात 5,011 कोटी रूपयांचा महसूल

नवी दिल्‍ली : एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या ‘टीओटी’म्हणजे टोल- ऑपरेट- ट्रान्सफर या महत्वाकांक्षी योजनेनुसार 566 किलोमीटर लांबीच्या 9 टोलनाक्यांवर प्रत्यक्ष वसूल टोलच्या बदल्यात 5,011कोटी रूपये आज मिळाले....

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत – राज्यमंत्री जितेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्यानं...

देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे  22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख...

गलवान खोऱ्यावरील चीनच्या हक्कासदंर्भात भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमधल्या संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीन हक्क सांगत आहे, त्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी...

देशभक्ती जागृत करणाऱ्या भारत पर्व महोत्सवाला आज संध्याकाळी होणार प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशभक्ती जागृत करण्यासाठी भारत पर्व हा वार्षिक कार्यक्रम आजपासून येत्या ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशातील मूलभूत तत्वे आणि त्याचे सार याची ओळख करून देण्यासाठी यंदा...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

बीडच्या विजया पवार यांच्या यशोगाथेचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत...