महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर पोहोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 380 झाली आहे. यातले 1 हजार 489 रुग्ण बरे झाले असून 414 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याचं...

देशात १८, ६०१ तर राज्यात ४, ६७६ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601...

इंधन दरवाढीवरुन विरोधकांची सरकारवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यावेळच्या ‘मन की बात’ साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विषय लाखोंच्या संख्येने सुचवावा, असं आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी...

यु.पी.एस.सी.चीच्या स्थगित केलेल्या मुलाखती २० जुलैपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध नागरी सेवांसाठी घेतली जाणारी २०२० साठीची पूर्व परीक्षा येत्या ४ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. मात्र...

लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं आज हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण...

देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नाही – नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे. काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती...

कोविड १९ नंतरच्या जगात वावरण्यासाठी नियंत्रण आणि आदेशांची संस्कृती मागं टाकून देश सज्ज झाला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ नंतरच्या जगात वावरण्यासाठी नियंत्रण आणि आदेशांची संस्कृती मागं टाकून देश सज्ज झाला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडीयन चेंबर ऑफ...

भविष्यात जागतिक राजकीय पटलावर अर्थव्यवस्था आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापन यामध्ये भारत आघाडीची भूमिका बजावेल-...

आपत्ती जोखीम व्यवस्थापना संदर्भात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या समारोप सत्राला राय यांनी केले संबोधित नवी दिल्‍ली : भविष्यातल्या जागतिक राजकीय पटलावर अर्थव्यवस्था आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या...

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांकडून एका इसमाची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील नवेझरी इथं एका इसमाची हत्या केली. हिरालाल कल्लो असं मृत इसमाचं नाव असून, ते...

केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केलेत. कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज...