तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेले ९६० परदेशी नागरीक काळ्या यादीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात पर्यटक व्हिसावर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 960 परदेशी नागरीकांना केंद्रीय गृह मंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे नियमभंग करणाऱ्या या सर्व व्यक्तींविरोधात, कायदा आणि...

कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्स फंडानं केली एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद पीएम केअर्स फंडानं केली आहे. यातले २ हजार कोटी रुपये व्हेंटीलेटरच्या खरेदीसाठी, एक हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या...

विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले...

प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद  झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली...

महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. टांझानियाच्या दार-ए-सलाम येथून अदिस अबाबामार्गे मुंबईला जाणाऱ्या  मटवानाझी कार्लोस अ‍ॅडम आणि रशीद पॉल स्युला यांना 22 एप्रिल 2021 ...

पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद

आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...

युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं- पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असून आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं,...

२१ व्या शतकात विज्ञान ही लोक चळवळ व्हावी – केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन,यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ,कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ञांशी चर्चा...

केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...

हायड्रोक्सि क्लोरोक्विनचं सेवन केल्याने पोटदुखी आणि अस्वस्थता होते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रोक्सि क्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटदुखी, अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या...