राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक...

अम्फान चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधे अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८५ झाली आहे. हे चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे आज कोलकात्यामधे विविध भागांत...

कोवॅक्सिनची परिणामकारकता ७८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये ही स्वदेशी बनावटीची लस कोविडची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ७७ पूर्णांक ८ दशांश टक्के परिणामकारी असल्याचं आढळून आलं आहे. या लसीची...

लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडरला घेरलं, तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात द्रंगबल जवळ काल रात्रीपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला लष्कर-ए-तैय्यबचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला...

हिंसाचारावर राज्यसभेत होणार चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली...

उम्फून वादळ आणखी जोर धरण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची...

जम्मू काश्मीरमधे कर्तव्यावर असताना शहीद झालेले वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज, सरकारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ विचारवंत, दैनिक तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु- ब्रह्मपुत्रा जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत. धुब्री- फुलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजुली पुलाचं भूमीपूजन करून या पुलाच्या बांधकामाचाही...

दिल्ली विधानसभेमध्ये मंजुरी मिळालेला कोणताही कायदा लागू करण्याचा अधिकार नायब राज्यपालांना देणारं विधेयक संसदेत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयक काल संसदेमध्ये मंजूर झालं. काल या विधेयकाला राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली. अधिनियम १९९१ मध्ये सुधारणा सुचविणाऱ्या या विधेयकाला गेल्या...

राज्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ८१ नं वाढली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९६५ वर पोचली आहे. गेल्या २४ तासात ३२८ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाला...