रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...

प्रधानमंत्र्यांची आज ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोविडस्थितीबाबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीत आसाम, नागलँड, त्रिपुरा,...

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...

रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या होत असलेली रामनवमी आणि येत्या २५ एप्रिल होत असलेली महावीर जयंती आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक...

कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वीर सैनिकांना मन की बात मधून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित...

यंदाच्या आषाढी यात्रे दरम्यानही भाविकांसाठी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर बंदच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यानही विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र १२ जुलै पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑनलाईन पध्दतीने २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे...

रब्बी हंगाम 2020 मध्ये सरकारकडून 526.84 कोटी रुपये मूल्याच्या 1 लाख मेट्रीक टन डाळी...

लॉकडाऊनच्या काळात कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून करण्यात आलेली कार्यवाही एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी गव्हाचे पिक 26-33 टक्के नवी दिल्‍ली : लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आणि कृषी कामे सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय...

देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित...

देशात कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या पाचआठवड्यांपासून सातत्यानं घट होत आहे. महिन्याभरापूर्वी दररोज 90 हजार नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता कमी होत...

राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे. याबाबतची अधिसूचना...