सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...

जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज एफएम रेनबो वाहिनीवर ‘सात तास टॉकथॉन’ चं प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जगभरात जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. आज एफएम रेनबो वाहिनीवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत आकाशवाणी-दिल्ली, 'सात तास टॉकथॉन' प्रसारित...

दिल्ली पोलिसांकडून ५ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज दिल्लीतल्या शकारपूर परिसरातून एका चकमकीनंतर ५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. यापैकी दोनजण पंजाबचे तर तीनजण काश्मीरचे आहेत. हे तिघेजण हिझबुल...

राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले...

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग  प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या...

केन्‍द्रीय विद्यालय संघटनेकडुन विशेष तरतुदीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन्‍द्रीय विद्यालय संघटनेनं विशेष तरतुदीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश थांबवले आहेत. या विशेष तरतुदीमधे खासदार कोट्यातून दिल्या जाणाऱ्या प्रवेशांचाही समावेश आहे. केन्‍द्रीय विद्यालय संघटनेच्या निर्देशानुसार पुढचा आदेश...

लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्‍तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...

थेट प्रेक्षपण करताना प्रसार माध्यमातील व्यक्तींनी घ्यायची खबरदारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रिपोर्टिंग दरम्यान मिडिया रिपोर्टर यांनी घ्यायची खबरदारी - (१) कमीतकमी 5 फूट अंतरावरुन लोकांशी बोला आणि मास्कशिवाय लोकांमध्ये जाऊ नका, (२) दुचाकी किंवा कारमधून उतरण्यापूर्वी, सॅनिटायझरने...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमुळे आठ वर्षांत देशभरातील नागरिकांची १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली-...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजनेमुळे रुग्णांवर होणाऱ्या अतिरीक्त खर्चात मोठी बचत झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत देशभरातील...

ई-श्रम पोर्टलवर रेशन कार्ड न मिळालेल्यांना २० जुलैपर्यंत रेशन कार्ड देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या असंघटित क्षेत्रातल्या सुमारे २९ कोटी कामगारांनी ३१ जुलैपर्यंत ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली होती. केंद्रीय श्रण आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...

देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर १५ रुपयांनी कमी करण्याचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर १५ रुपयांनी तात्काळ कमी करावेत असे  निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. तसंच खाद्य तेलाच्या दरातली कपात...