नागरीकत्व सुधारणा कायद्याला राज्यांनी नकार दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्यामुळे  या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा आणि न्याय...

केंद्र सरकार आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांनी...

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरण्याची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या आर्थिक वर्षापासून केवळ निवृत्तीवेतन आणि बँकेतील ठेवींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. या नागरिकांचा कर बँका स्वतःहून कापून घेणार आहेत. आयकर...

राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंद पुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात...

कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या नवीन तारखा 3 मे नंतर ठरणार

नवी दिल्‍ली : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय...

कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत – डॉक्टर हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे...

हिमालयीन क्षेत्रामध्ये हिंग लागवडीला प्रारंभ करून सीएसआयआर-आयएचबीटीने (CSIR-IHBT) रचला इतिहास

नवी दिल्‍ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा असलेल्या पालमपूरच्या हिमालयीन जैवस्त्रोत तंत्रज्ञान संस्थेच्या प्रयत्नाने हिमाचल प्रदेशातल्या दुर्गम लाहौल खो-यामध्ये हिंगाची लागवड करण्याचा ऐतिहासिक प्रयोग करण्यात आला...

उत्तराखंड राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारनं राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी काही अटींवर, चारधाम यात्रेची परवानगी दिली आहे. या चारधामांमधे केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. यात्रेसाठी राज्यात प्रवेश केल्यानंतर,...

देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही-प्रल्हादसिंग पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही, असं स्पष्टीकरण सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आज लोकसभेत दिलं आहे. या स्मारकांची नियमित देखभाल,...