परदेशात अडकलेल्या भारतीयांना घेऊन २ विमानं मुंबईत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे परदेशात अडकलेले ५७० भारतीय एअर इंडियाच्या विमानानं आज मुंबईत परतले. वंदे भारत मिशन अंतर्गत लंडनमधून ३२९ तर सिंगापूरहून २४१ मुंबईत परतले. मनिला येथून दोनशे...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही...
एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे – राष्ट्रपती रामनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी...
जम्मू काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्ग बोगद्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरच्या चेनानी- नशरी बोगद्याला सरकारनं डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे. या बोगद्याचं हे नामकरण म्हणजे देशासाठी बलिदान...
देशात सकाळपासून ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ५ लाखाच्या...
देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे...
किंबर्ले प्रक्रिया बैठक मुंबईत होणार
नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि...
झारखंडचे मुख्यमंत्र्यांना लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी ची नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्कराच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज हजर रहायला सांगितलं. यापूर्वी मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला वेगळी तारीख देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री...
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी निषेध केला आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते. ज्या...
शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...











