पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला मोठा देश – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतन...

रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रंगांची उधळण असलेला होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. चांगल्याची वाईटावर मात आणि वसंत ऋतुचं आगमन या दृष्टीनं या सणाला महत्व आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

दहावी,बारावीच्या सर्व परीक्षा ३१ मार्चनंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला...

दर दहा लाख लोकसंख्येमागे भारताचा कोरोना मृत्यूदर जागतिक स्तरावर सर्वात कमी – केंद्रीय आरोग्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर जागतिक स्तरावर सर्वात कमी म्हणजे १० लाख लोकसंख्येमागे केवळ १०५ इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातला कोविड रुग्ण...

जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला...

विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत असे निर्देश विद्यापीठ...

कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019 ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019' ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. उद्योग जगतातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींचं उच्चाटन करण्याला या कायद्यातल्या सुधारणेद्वारे प्राधान्य देण्यात आलं असून, त्यामुळे...

भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकास क्रिशन, पूजा राणी आणि सतिष कुमार यांच्यासह भारताचे पाच मुष्टियोद्धे टोकियो ऑलिंपिक साठी पात्र ठरले आहेत. जॉर्डन मध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशिया-ओशिनीया ऑलिम्पिक पात्रता...

रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...