उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलं निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं आहे. मुख्य वनसंरक्षक पवन कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव कल्पना अवस्थी,...

देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...

भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत...

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार...

मिशन मंगल चित्रपटास राज्य जीएसटी परतावा

मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा...

वित्तमंत्र्यांची बँकांच्या व्यवस्थापनासमवेत बैठक, बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सिटी बँकेच्या सर्वोच्च व्यवस्थापनासमवेत...

भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी द्वारे...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्री मंडळाने, भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम ही तीन विमानतळे सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी...

जेएनयू,दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्न, तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के राजेश...

राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंद पुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या...

हायड्रोक्सि क्लोरोक्विनचं सेवन केल्याने पोटदुखी आणि अस्वस्थता होते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रोक्सि क्लोरोक्विन या औषधाचं सेवन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पोटदुखी, अस्वस्थता आणि शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी होण्याचे त्रास दिसून आले आहेत, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या...