केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश...
पंतप्रधानांनी साधला केंद्र सरकारच्या सचिवांशी संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग येथे केंद्र सरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, निर्मला सीतारामन आणि डॉ. जितेंद्र...
देशातील बरी झालेली रुग्णसंख्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा १४ पट जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशात आत्तापर्यंत ७६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे रुग्णबरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे. एकूण ७६ लाख ५६ हजार रुग्ण...
नवं शैक्षणिक धोरण युवकांमध्ये निर्मितीची कौशल्य वाढवेल, तसंच प्रादेशिक भाषांना बळ देईल – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात राबवलं जाणारं नवं शैक्षणिक धोरण युवकांमधे निर्मितीची कौशल्य वाढवेल, तसंच प्रादेशिक भाषांना बळ देईल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. ते...
आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा...
यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.
देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...
केंद्र सरकारने मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020′ या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मांडलेल्या प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास 2020' या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली.
प्रत्यक्ष कर आकारणी संदर्भातल्या वादांमधे करावरचं व्याज, दंड आणि कायदेशीर प्रक्रियांमधून कर...
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा २९ एप्रिलपर्यंत अहवाल दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी गुरुवार २९ एप्रिल पर्यंत त्यांच्याकडील आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अहवाल दाखल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं स्वतःहून...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, प्रधानमंत्री...
हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षेतलं तसंच बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाच्या बाबतीत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केनियाचे...










