‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...

जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग ग्रामीण भागातील नळ...

5 ट्रिलिअन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल देशांतर्गत निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज – पियुष गोयल

मुंबई : महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग, रेल्वे आणि कृषी (एमएसीसीआयए) महासंघाचा 92वा स्थापना दिन मुंबईत साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त महासंघाने ‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या...

देशातील ग्रामीण भागात घरोघरी पाणी देण्याचं काम ७० टक्के पूर्ण – प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलजीवन मिशन योजनेमुळं ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून देशाच्या ग्रामीण भागात घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्याचं ७० टक्के काम पूर्ण झालं...

देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...

बायोगॅसचे उत्पादन

नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे. यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...

ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू विजयी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं अमेरिकेच्या बिवीन झँग हिचा २१-१४ आणि २१-१७ अशा गुण फंरकानं पराभव केला. पुरुषाच्या एकेरित मात्र भारताच्या किदंवी श्रीकांतला...

खासगी हॉटेल्सना कोरोना लसीकरण सुविधा आयोजित करण्याची परवानगी नाही, केंद्राचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही हॉटेल्सच्या सहकार्यानं कोविड प्रतिबंधक लसीकरणाची पॅकेजेस देणारी खासगी रुग्णालयं राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

महाराष्ट्रातील २ लाख ४० हजार व्यावसायिकांना मिळाले सवलतीतले कर्ज

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सवलतीत कर्ज देण्याच्या योजनेची घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केली होती. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख कोटींहून अधिक कर्जांचं वितरण करण्यात...

दिल्लीत मासिक सिरो- सर्वेक्षणाची आज तिसरी फेरी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीमध्ये मासिक सिरो- सर्वेक्षणाची तिसरी फेरी आज सुरु होत आहे. या टप्प्यात सुमारे १७ हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात येईल. यापूर्वीचं सर्वेक्षण १ ते ७ ऑगस्ट...

जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन...