महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 साठी नामांकने आमंत्रित केली

नवी दिल्‍ली : महिला व बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार- 2021 साठी मुले, व्यक्ती व संस्थांकडून नामांकन अर्ज मागविले आहेत. देशातील गुणवंत मुले, व्यक्ती व संस्था यांचा...

मुलींच्या शिक्षणाची सोय आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं...

शेती व्यवसाय आणि प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती व्यवसाय आणि  प्रशासनात कृषी पदवीधारकांची भूमिका महत्त्वाची आहे ,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  पुरस्कृत, महात्मा फुले एग्रीकल्चर फर्म कृषी...

चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची...

रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही

रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षापासून रुपे आणि युपीआय या...

देशात रूग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण २० पूर्णांक ५७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ७७ असून गेल्या चोवीस तासात ४९१ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी आज दिली....

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात, अर्ध्या टक्क्यानी वाढ केली. रेपो रेट ४ पूर्णांक ९ दशांशावरुन ५ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं...

सीआयआयने आदिवासी, कृषी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावावा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कृषी व कृषी प्रक्रिया ...

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या आणि सुरक्षा...

किराणा दुकानांमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी न केल्यास संसर्ग पसरण्याची शक्यता – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोना चाचणी घेण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. किराणा दुकानांमध्ये काम...