युएई येथे होणाऱ्या तेराव्या आयपीएल क्रीडा स्पर्धाच्या वेळपत्रक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युएई येथे येत्या 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या  IPL क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आज BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं. स्पर्धेच्या प्रथेनुसार सलामीचा सामना...

प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...

आर्टेमिस ३ मोहिमेला १ वर्ष उशीर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या  अंतराळसंस्था  नासानं त्यांच्या महत्वाकांक्षी आर्टेमिस मोहिमेला विलंब झाल्यामुळे चंद्रावर मानव पाठविण्याची योजना पुढं ढकललीआहे. या निर्णयामुळं नासानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चार अंतराळवीरांना उतरवण्याच्या आर्टेमिस तीन...

“सबका प्रयास” या मंत्रामुळे कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील- केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम प्रधानमंत्रांच्या नेतृत्वाखाली चालवली जात असून,...

वित्तीय संस्थांचा पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे – शक्तिकांत दास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांखेरीजच्या वित्तपुरवठा कंपन्यांनी आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनी उचित व्यवहार आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारावी, आणि माहिती तंत्रज्ञानविषयक साधनं मजबूत करावी असा...

समान नागरी संहिता (युसीसी ) लागू करण्यात आणखी विलंब झाल्यास ते आपल्या मूल्यांसाठी मारक...

नवी दिल्ली : समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि "युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी...

जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : मतदान हा केवळ अधिकारच नव्हे, तर ती जबाबदारीही आहे. जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य, वर्तणूक, क्षमता लक्षात घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे....

भात खरेदीमुळे देशातल्या शेतकऱ्यांना ९० हजार ५०२ कोटी रुपयांहून जास्त नफा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीवर आधारित केलेल्या भाताच्या खरेदीमुळे  देशातल्या ६० लाख ६७ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना  ९० हजार ५०२ कोटी रुपयांहून जास्त  नफा  झाल्याचं...

जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा...

दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...