इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...
हर घर नल से जल योजनेअंतर्गत ६० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशमधल्या ४४ हजार ६०५ कोटी रुपये खर्चाच्या केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे ९ लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी जमिनीच्या सिंचनाकरता आणि ६२ लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल,...
चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून २२७ धावांनी पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी...
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय...
देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांपर्यंत वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संक्रमणाच्या दुपटीचा वेग गेल्या तीन दिवसांत कमी होऊन तो १३ पूर्णांक ९ दिवसांवर आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. गेल्या...
पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं.
या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...
आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
वायू गळतीमुळे...
07 ऑगस्ट 2020 रोजी राष्ट्रीय हातमाग दिन- वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे आभासी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन
हँडलूम मार्क योजनेसाठी मोबाइल ऍप्प आणि बॅकएंड वेबसाइट सुरू करणे, माय हँडलूम पोर्टल सुरू करणे, आभासी प्रदर्शन आणि कुल्लू येथील क्राफ्ट हँडलूम व्हिलेजचे दर्शन यांचा कार्यक्रमात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...
देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...
देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ५० कोटी ६८ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात लसींच्या ५५ लाख ९१ हजार मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात...