महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी- मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे. श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आज अयोध्येत...

नीरव मोदी प्रकरणात अमेरिकेतून 3.25 दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्यात एमसीएला पहिले यश

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक लि. (पीएनबी) ने कंपनी व्यवहार मंत्रालयाला (एमसीए) माहिती दिली आहे कि त्यांना वसुलीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 3.25 दशलक्ष डॉलर्स  (24.33 कोटी रुपये ) प्राप्त झाले...

अमेरिकेतील हार्टलैंड फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘भारतावर विशेष भर’

भारतात माध्यमे आणि मनोरंजन विश्वाच्या विकासाच्या संधींबाबत उद्योगजगत आशादायी महोत्सव आयोजक इफ्फी 2019 मध्ये सहभागी होण्यास उत्सुक नवी दिल्ली : टोरेंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, चित्रपटक्षेत्रातील भारतीय प्रतिनिधी मंडळाने आंतरराष्ट्रीय...

बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले...

कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती

नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या कार्यक्रमाचा हा ९६ वा असेल....

वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...

कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी अशी भारताची पाकिस्तानकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे. भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री...

देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...

रस्ते अपघातांची संख्या वर्ष २०२५ पर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आपल मंत्रालय कटीबद्ध नितिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते अपघातांची संख्या २०२५ या वर्षाच्या अखेरीस ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन...