क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया फिर से' अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, साई अर्थात, भारतीय क्रीडा प्राधिकरणानं टोकियो ऑलिम्पिकमधल्या पॅराऍथलिट आणि एसएआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधील क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं...

पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव...

ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...

प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज-केंद्रीय ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

नवी दिल्ली : प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज केंद्रीय ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंचायत राज मंत्रालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजपासून पंचायत राज उत्सव साजरा केला जात आहे. पंचायतींच्या नवनिर्माणाचा संकल्पोत्सव या नावानं येत्या 17 एप्रिलपर्यंत हा...

भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था आणि भारतीय लेखा परीव्यय संस्था यांनी कोव्हिड-19...

नवी दिल्‍ली : केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या, भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था, तसेच भारतीय लेखापरीव्यय संस्था या तीनही व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन पीएम केअर्स...

देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या रुग्णालयांमध्ये वैयक्तिक सुरक्षेसाठीचे ३ लाख ३४ हजार सुट उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. परदेशातून मदत म्हणून मिळालेली आणखी...

आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १४ आसाम मधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या केवळ ३ घटनांची नोंद झाली. ही...

उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २० तारखेपासून केंद्रानं हॉटस्पॉट बाहेर असलेल्या उत्पादन क्षेत्राच्या शिथिलीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तसच निर्यातक्षम क्षेत्रांचा यात समावेश आहे....

डिजिटल इंडियात पंचायती होणार ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १ हजार ३०९ ग्राम पंचायती ऑनलाईन  सुविधांसह व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या...