मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात केलेली याचिका...
सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज प्रधानमंत्र्यांची भेट घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे....
जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्री निर्मली सीतारामन यांनी आज संसदेत सांगितलं की, इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे. डॉलर्स आणि रुपयामधील चढउतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडायला नको यासाठी...
राष्ट्रपतींकडून ४५५ शौर्य पुरस्कारांची घोषणा; गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेले शहीद बी. संतोष बाबू यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र,...
फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....
तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. संसदेच्या पुढील सत्रात हे विधेयक सादर केलं जाईल.
तृतीयपंथी...
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरी २८ एप्रिल रोजी संपणार आहे.
तत्पूर्वी...
जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन...
वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे.
या...
माजी प्रधानमंत्री दिवगंत इंदीरा गांधी यांच्या जंयती निमित्त प्रधानमंत्र्यांसह देशभरातून आंदराजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जतंतीनिमित्त आज देशभरात त्यांचं स्मरण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष...











