प्रधानमंत्री पोषण योजनेला पाच वर्ष मुदत वाढीचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री पोषण योजना आणखी पाच वर्षं म्हणजे २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवायला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना एक वेळचं भोजन...

देशातील सॉंफ्टवेअर बनवणाऱ्यांना चालना देण्यासाठी चुनौती स्पर्धेचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील स्टार्टअप्स आणि सॉंफ्टवेअर बनवणाऱ्यांना चालना देण्यासाठी चुनौती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रोनिक्स मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल या...

2019 -20 या साखर हंगामात साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी साखर निर्यात धोरणाला केंद्रीय...

या आर्थिक वर्षात सुमारे 60 लाख टन साखर निर्यात होणार नवी दिल्ली : 2019-20 या साखर हंगामासाठी, साखर कारखान्यांना, प्रती मेट्रिक टन 10,448 रुपये एक रकमी  निर्यात अनुदान म्हणून द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या...

भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे...

१८ डिसेंबरपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...

अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०८व्या अधिवेशनाला प्रधानमंत्री संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एकशे आठाव्या अधिवेशनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात उद्यापासून...

गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...

19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक...

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ म्हणजेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण...