2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा
नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...
इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक...
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठाम भूमिकेमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अँमेझॉन, 160 बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन...
नवी दिल्ली : खाडी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) ठाम भूमिकेमुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटना “खादी’ या ब्रांड नावाने विकल्या जात असलेल्या 160 बनावट उत्पादनांची विक्री बंद करावी लागली...
देशात सध्या ६१ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आणि ४२ हजार २९८ रुग्ण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सध्या ६१ हजार १४९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं की सध्या २ पूर्णांक ९...
कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातल्यानं कायद्यातल्या कोणत्याही तरतूदींचं उल्लंघन होत नसल्याचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल राज्यसभेत सांगितलं.
काँग्रेसचे खासदार आनंद...
राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारं भारतीय राज्यघटनेचं कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायलयानं कायम ठेवली आहे. केंद्र शासनानं २०१९ मध्ये ३७० कलम...
दिल्लीकरांची पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला पसंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टी लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीमध्ये सत्ता टिकवून ठेवणार हे चित्र आता स्पष्ट झालंय. आप ला ५२ जागांवर विजय मिळाला असून १० जागांवर त्यांचा उमेदवार...
आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
वायू गळतीमुळे...
कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...
सन २०१७-१८ आणि २०१८-१९ वर्षांसाठीचे राष्ट्रीय युवा क्रीडा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात विविध क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होत असून आत्मनिर्भर नवाचाराचं / नवोन्मेषाचं नवं युग सुरु झालं आहे. अशावेळी देशातील युवाशक्ती हीच देशाचा वर्तमान आणि भविष्य...











