मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...

वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार...

शिवसेना कोणत्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्प आणू देणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाणार रिफायनरीचा विषय आता संपला असून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा आणू देणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज...

केन्द्र सरकारनं घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचा लाभ गरीबांना होत नाही : अजित...

नवी दिल्‍ली : केन्द्र सरकारनं अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचा लाभ गरीबांना होत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळात आर्थिक फटका बसलेल्या...

एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या...

शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि...

सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात १ हजार ४३० रुपयांची वाढ होऊन तो ५४ हजार ४३० वर पोहोचला असून चांदीच्या दरातही १ हजार ९०० रुपयांची वाढ...

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री...

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक, आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा यापुढेही राज्य शासन गतीने उपलब्ध करुन देणार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार...

मराठी माध्यमाच्या शाळा मंगळवार पासून होणार सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. दरम्यान,...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार संख्येत २१ लाखांनी वाढ

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकूण मतदारांमध्ये 21 लाख 15 हजार 575 एवढी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 मतदार...