राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे,...
आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावं –...
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीनं योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, तसंच गरिबी दूर करुन...
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. विनाकारण बाहेर पडणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात...
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे य़ांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
कोरोना...
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून गरजुंना मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून मुंबईतल्या ३५ हजार आणि नागपूर इथल्या अडीच हजार गरजूंना धान्य वाटप केलं जात आहे.
अशा संकटाच्या काळात...
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून इन्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्कार केला आहे. शिवसेना नेते...
स्वातंत्र्याच्या वर्धापन दिन सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी...
येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची...
१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही
लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ
मुंबई : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १०वी आणि १२वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा...










