राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही ; इथं आमचाच मुख्यमंत्री होईल असा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत...

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली...

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...

भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मतदीसाठी घेतली राज्यपाल...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावर एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण...

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या उद्यानविद्या विभागातर्फे फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावरील एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रशिक्षणाचं उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथ यांच्या हस्ते...

राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते...

कुडाळ शहर होणार केरोसीन मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय केरोसीन मुक्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार...

ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल...

छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. राज्यपालांनी प्रक्रिया पूर्ण न करताच राष्ट्रपाती राजवटीची शिफारस केल्याचा...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी...