राज्यात बलिप्रतिपदा उत्साहात साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि आनंदाचा दीपावलीचा उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जात आहे. या दिवसाला दिवाळी पाडवाही म्हटलं जातं. आजच्या दिवशी पत्नी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांनी स्वतंत्रपणे घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज स्वतंत्रपणे मुंबईत राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात – दोन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा...

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं. शेतातील पेरणी ते...

राज्यात शिवसेनेची समसमान सत्तेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे. भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे. भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र...

गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस...

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी देवल पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा देवल पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. येत्या१३ नोव्हेंबरला नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जयंती निमित्त सांगलीमध्ये  या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार...

विधानसभेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश नं मिळाल्याचं आत्मचिंतन करू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत...

परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी, मका, कपाशी आणि  इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत शेतकर्‍यांवर...

मुंबई समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई किना-यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका भारतीय नौदलाच्या तेज जहाजानं केली आहे. या नौकेचं इंजिन बिघडल्यामुळे तिच्यात पाणी...