‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत – रामविलास पासवान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.
ते आज राज्यसभेत बोलत होते. अनुदानीत अन्नधान्य...
जिनयिंटन रुग्णालयात कोरोना औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं काल वुहानमधल्या जिनयिंटन रुग्णालयात कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली.
गंभीर लक्षणं असलेल्या ६८ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पहिल्यांदा हे औषध देण्यात...
जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान इथून १९८ जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं आहे.
आतापर्यंत कोणामध्येही कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेली नाहीत आणि या सर्वांना टोक्यो इथल्या...
श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आजपासून पाच दिवसाच्या औपचारिक भारत दौऱ्यासाठी नवी दिल्ली इथं येणार आहेत. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट...
गुंतवणूकीत कर सवलती मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून अमिरातीच्या गुंतवणूकीत कर सवलती मिळवल्या आहेत.
संयुक्त अरब अमिरातीकडून पायाभूत...
इंग्लंडचा भारतावर चार गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरंगी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर चार गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं सहा बाद १२३ धावा केल्या....
एयर इंडियानं चीनमधल्या वुहान शहरातून भारतीयांना मायदेशी आणलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाबाधित वुहान शहरातून ६०० हून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या एयर इंडियाच्या ३४ जणांच्या चमूचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या...
कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...
त्रि-भाषा सूत्राची केंद्राने प्रभावी अंमलबजावणी करावी; मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांचे अमित शहांना पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यालये, बँका, रेल्वे तसेच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीने वापर करावा, अशी मागणी करणारे पत्र मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी...











