छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट
अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : टेरी फॉक्स (भारत) समितीने कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च’ या मॅरेथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मरीन...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे.
त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे, कुस्ती प्रशिक्षक काका पवार, ट्रान्सजेंडर...
राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असल्याचं राज्यपाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
नवी...
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
‘किसान रेल’ ची...
राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’
उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन - कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण...
करदात्यांना आदर मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रामुख्याने मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या हातात सरकारला पैसा ठेवायचा आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर...
केंद्रीय अर्थसंकल्पातील नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवलेल्या नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होऊन प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बोलावली बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं...
सूरजकुंड मेळ्याचं उद्धाटन राष्ट्रपती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरिदाबाद इथं ३४ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं उद्धाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणाला भेट देणार आहेत.
उझबेकिस्तान या मेळ्यात भागीदार देश असून, हिमाचल प्रदेश...











