काही राजकीय पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी...
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्रसरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला. केंद्र सरकारनं यासंदर्भात राज्यपत्र अधिसूचना जारी केली.
या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक...
खा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण ; सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत...
पुणे : 'सारथी' ची (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तता अबाधित ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजीराजे आणि विद्यार्थ्यांचे उपोषण आज नगर विकास,...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं. ऑक्टोबर-२०१८ मधे मंजुरी देण्यात...
उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे औद्योगिक उत्पादनात तीन महिन्याच्या घसरणीनंतर वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी...
टी-२० क्रिकेट मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ७८ धावांनी दणदणीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्ध टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत पुणे इथं झालेल्या तिस-या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ७८ धावांनी दारुण पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली.
भारताचा शार्दुल...
खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह त्रिपुरा अग्रस्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात, त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर...
प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
नागपूर येथील अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे उद्घाटन
नागपूर : भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात...
युरोपीयन युनियनमधील राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आणि नाटोचे महासचिव एका तातडीच्या बैठकीसाठी आज ब्रुसेल्स् इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय संघातल्या सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नाटोचे महासचिव आज ब्रसेल्स इथं तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत हे सर्व प्रतिनिधी इराणसोबत केलेल्या अणुकराराप्रती समर्थन व्यक्त...
क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूचं आव्हान आज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूचं आव्हान आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं. तैवानच्या जागतिक क्रमवारीत...











