उद्योगात देशाला अग्रस्थानी पोहचविण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचेही योगदान महत्त्वाचे – राज्यपाल भगत...

ऑल इंडिया एमएसएमई असोसिएशनचा वर्धापन दिन मुंबई : उद्योग क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे, पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जगात या क्षेत्रात आपल्या देशाला अग्रस्थान मिळविण्यासाठी सूक्ष्म लघु...

अपघात व अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे...

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी ‘हायवे मॅनर्स’ अभियानाचा आरंभ मुंबई : राज्यातील महामार्गावरील अपघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महामार्ग हायवे पोलीस आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायवे मॅनर्स’ (महामार्ग सुरक्षा)...

महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्राला १९५ कोटींचा निधी

नवी दिल्ली : महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या...

मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास -मंत्री सुभाष देसाई

42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन...

तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव केला आणि ही मालिका...

इस्रोच्या ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला...

चीनमध्ये होत असलेल्या बी. डब्ल्यू. एफ. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही सिंधूचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्यये सुरु असलेल्या बी. डब्ल्यू. एफ. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधूचा सामना आजपासून सुरु होणार आहेत. आज सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी...

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यायला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुय्यम...

नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ईशान्य राज्यातल्या तसंच मुस्लिम समाजाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही अशी केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 हे मुस्लीम समुदायाच्या विरोधात नसून देशाचे नागरिक म्हणून यांचे सगळे अधिकार अबाधित राहतील अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत...

भारतानं आपल्या स्थूल उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं असून पॅरिसमध्ये मान्य केल्यानुसार उत्सर्जनात ३५ टक्के घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर...