‘एक दिशा परिवर्तनाची’ उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, – मुख्य...
पुणे : कोणतीही परिस्थिती लगेच बदलत नाही, ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संघर्षातूनच बदल घडतो, 'एक दिशा परिवर्तनाची' सारख्या उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, असे...
तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत होतं. विधेयकानुसार तृतीय...
वस्तु खरेदीमध्ये ग्राहकाला जागृत करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वस्तु व सेवा खरेदीमध्ये वेगवेगळया जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. फसवणुक होऊ नये यासाठी वस्तु खरेदी करतांना ग्राहकाला जागृत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी नवल किशोर...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा
पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे,भारत...
महाराष्ट्रात नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ...
दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या तुघलकाबाद वनक्षेत्रात गुरु रविदास मंदिरासाठी कायमस्वरुपी बांधकाम करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. गुरु रविदास तलाव मंदिराच्या कुंपणात आणण्यालाही न्यायालयानं मंजुरी दिली आहे. याआधी...
लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाची निश्चित वेगानं प्रगती सुरु –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्चित वेगानं प्रगती करत आहे. असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारतीय हवाई...
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातल्या लष्कर ऐ तयब्बा या दहशतवादी संघटनेच्या १०...
खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी
नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला...
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन
मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री...











