शर्जिल उस्मानी याने पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी उस्मानीवर दाखल केलेल्या...

मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार-कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात...

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...

कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ३९.५६ कोटींचा निधी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी...

घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा   मुंबई : 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा...

भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवीन वास्तूचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते संपन्न

पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले. मुंबई पुणे नागपूर येथे कार्यरत भारतीय चित्रपट...

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामस्थांनी ‘वारकऱ्यांना वैयक्‍तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे’

पुणे : राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'निर्मल वारी'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'वारकऱ्यांना वैयक्‍तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे' ही नवीन...

भारत आणि किरगिझस्तानदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि किरगिझस्तानचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावांना...

संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही मुंबई : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या...

देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री...