पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) :  अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी.  आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख...

आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी...

राज्यभर उद्या एकाच दिवशी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम

मुंबई : महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व यासंदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी दि. 3 जानेवारी रोजी राज्यभर एकाच दिवशी...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव...

कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधुचा दुसऱ्या फेरित प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधुनं अमेरिकेच्या लॉरेन लामला 21-15, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवत दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरित तीचा...

आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...

राज्यातल्या सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात...

उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम; मुस्लिम समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित...

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला काल प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली...

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर रोड आदी प्रकल्पातून शहरातील वाहतूक...