थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती असून तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात...
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन...
मुंबई : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा...
भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत
मुंबई (वृत्तसंस्था) : भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना...
भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना, विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...
नोंदणीकृत पत्रकारांनाही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी ; राज्य पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने करोना संचारबंदीच्या काळात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच वृत्तसंकलनासाठी फिरण्याची सुट दिली आहे. मात्र प्रत्यक्षात अधिस्वीकृतीधारक पत्रकार नाममात्र असल्याने जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या विविध माध्यमातील पत्रकारांनाही...











