दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मिठाई तसंच अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल पुण्यात दिले. शासकीय...
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेनं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
विद्यापीठ...
राज्याच्या अनेक भागांत पावसाची पुन्हा दमदार हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक भागांत पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मधून मधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्याच्या काही भागात...
चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या एका उपग्रहाला चंद्रावर गेलेल्या विक्रम या लँडरचा शोध लागला असून नासानं त्याची छायाचित्र घेतली आहेत. विक्रम या लँडरचा सप्टेंबर महिन्यात संपर्क तुटला होता. हे...
देशभरात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६...
दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...
“महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचार प्रेरक” – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी सक्षमपणे पुढे नेला. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल...
राज्यातली मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आज पंढरपुर इथं आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरच्या विठ्ठला जवळ सकाळ आंदोलन केलं आणि विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं...
स्मारक समितीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाजवळील उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे सरचिटणीस देवराज सिंह, सचिव...
मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून काल राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले, तर कोरोनाबाधितांच प्रमाण 16पूर्णांक 26 शतांश टक्के इतकं जास्त वाढल्याने,...