केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली – देवेंद्र फडनवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळत नसल्याचे आरोप बिनबुडाचे असून, गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत...
मराठमोळी परंपरा जपत ‘ट्रेल’वर होणार साजरा गुढीपाडवा
मुंबई: गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी तो पारंपरिक नव वर्षारंभाचा उत्सव असतो. ट्रेल हा भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म मराठमोळी परंपरा जपत...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना- विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते 3 टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक...
सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...
महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन्ही पक्षांनी दिले असून, लवकरच राज्यातला सरकार स्थापनेचा पेच सुटेल असं दिसतं....
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५...
नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण,...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...
राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि त्या नुसार निवडणुका घेण्याचा आदेश...
पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त...











