प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी...
मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं....
जागतिक बँकेचं आवाहन / कोरोना विषाणूला प्रतिबंध कारण्यासाठीच्या योजलेल्या कृती कार्यक्रमाचा मंत्रिगटाकडून आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूविरुद्ध जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन जागतिक बँकेनं केलं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना तातडीनं मदत करणं...
‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार...
१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून...
नारी शक्तीचा अंगार निमाला!
स्त्रीच्या आत्मभानासाठी, स्त्रीच्या शिक्षणासाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, स्त्रीच्या सामाजिक व वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी फुले दाम्पत्यापासून जो आवाज आधुनिक अवकाशात उमटला त्याचे फायदे आज आपल्या समाजात सर्व...
‘फोन टॅपिंग’ प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती
सहा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश - गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह...
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा...
राज्यात ८ लाख कर्करुग्णांवर उपचार – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
महात्मा फुले जन आरोग्य योजना
मुंबई : राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून...









