Home Blog Page 1547

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा – माजी मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं...

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्याचा केंद्र सरकार विचार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश...

आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. कारशेड संबंधात पुर्नआढावा घेतला जाईल. तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही;...

अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर...

लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत....

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही...

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताचे किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी...

परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र धोरणात भारतानं नेहमीच आपलं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपली आहे, असं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती...

दिघी-विश्रांतवाडी पालखी मार्गावरील तीन हजार रोपांचे नुकसान

पिंपरी : महापालिका उद्यान विभागातर्फे दिघी-विश्रांतवाडी रस्त्यामधील दुभाजक सुशोभिकरण करून त्याचे एक वर्ष देखभाल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली होती. प्राप्त निविदाधारकांपैकी मेसर्स अथर्व स्वयंरोगार...

देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली...