Home Blog Page 1588

प्रकाशाचा सण दीपावलीचा देशभरात उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं...

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे...

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या भारतीय जोडीची अंतिम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत धडक...

इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रक चालकाला ब्रिटिश पोलिसांची अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. 31 पुरुष आणि 8 महिलांचे मृतदेह वाहून...

राज्यात शिवसेनेची समसमान सत्तेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे. भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे. भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे,...

गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची...

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी देवल पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा देवल पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. येत्या१३ नोव्हेंबरला नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जयंती निमित्त सांगलीमध्ये ...

विधानसभेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश नं मिळाल्याचं आत्मचिंतन करू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात...

परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी, मका, कपाशी आणि  इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं...

मुंबई समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई किना-यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका भारतीय नौदलाच्या तेज जहाजानं केली आहे. या...