महाराष्ट्रातील २ लाख ४० हजार व्यावसायिकांना मिळाले सवलतीतले कर्ज
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सवलतीत कर्ज देण्याच्या योजनेची घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केली होती. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख कोटींहून अधिक कर्जांचं वितरण करण्यात...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री यांची घोषणा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशाला उद्देशुन केलेल्या भाषणात त्यांनी सांगितलं, की आणखी पाच...
देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं...
कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ साठीच्या पीपीई कीट्सच्या निर्यातीला केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. ही परवानगी दरमहा ५० लाख कीट्सकरता आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असं केंद्रीय वाणिज्य...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून दिल्लीत डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. पेट्रोलच्या दरामधे लीटरमागे पाच पैसे तर डिझेलच्या दरामधे लीटरमागे १३ पैशांनी वाढ...
राष्ट्रीय सांख्यिकी दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आज पाळण्यात येत आहे. थोर अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो....
अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूर (उत्तर प्रदेश) येथे “सांस्कृतिक सद्भाव मंडप” साठी...
या समाज केंद्राचा वापर विविध सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन , कोरोनासारख्या आपत्ती दरम्यान मदत कार्यांसाठी आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी केला जाईल
“आत्मनिर्भर भारत” ही “एक भारत श्रेष्ठ...
मुंबईकरांनी घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नये असं पोलिसांचं आवाहन.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता कोणत्याही कारणाने घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
कार्यालयात जाणारे आणि तातडीच्या वैद्यकीय कारणासाठीच...
१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंतच्या नियमित गाड्यांच्या आरक्षित तिकीटांचे सर्व पैसे परत देण्याचा रेल्वेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांनी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित गाड्यांच्या आरक्षित केलेल्या रेल्वे तिकीटाचे सर्व पैसे परत देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. नियमित वेळापत्रकानुसार धावणाऱ्या...










