लोकसभेत गदारोळ,राज्यसभा स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या तासात, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर उत्तर...
केरळमध्ये आढळला तिसरा कोरोना बाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये तिसऱा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून विषाणूची बाधा झालेल्या या तिघांनाही इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, यातला दुसरा रुग्णं हा...
निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील निर्णय राखीव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात, केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय, दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून...
चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...
स्वच्छतेच्या ‘या’ साध्या सवयींनी करा कोरोना विषाणूचा मुकाबला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केलं आहे....
चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी लातूर जिल्ह्यात बोरी इथं आज सकाळी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
पोलिस बंदोबस्तात...
राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असल्याचं राज्यपाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
नवी...
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
‘किसान रेल’ ची...
करदात्यांना आदर मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रामुख्याने मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गाच्या हातात सरकारला पैसा ठेवायचा आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर...











