केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना – प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना असून, देशातल्या जनतेची जात तसंच त्यांची विचारधारा याविषयीची माहिती मिळवण्याचा हेतू त्यामागे असल्याचं मत वंचित बहुजन...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला दादरच्या शिवाजीपार्क इथं मुंबई पोलिसांचं अश्वदल होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मुंबई...
उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत १३ जानेवारीपर्यंत जवळपास ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्यात आलं आहे.
कर्जाची मागणी करण्यासाठी आलेल्या दोन...
भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील, असं जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राजधानी...
दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशात व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी विशेष योजना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशातल्या महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष योजना सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशाचे वाहतूकमंत्री अशोक कटारिया...
दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या निदर्शकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.
आंदोलनकांनी रस्ता रोखल्यामुळे, ये-जा करणाऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागत...
पाणबुडीवरुन मारा करु शकणा-या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची भारतानं केली यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं.
या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत...
पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सर्व संबंधितांना सोबत घेऊन काम करेल,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
चेन्नई...
बंगळुरु इथं काल झालेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं...
विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि...











