भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या.
शुभमन गील २८,...
तामिळनाडूमध्ये किनारपट्टीलगत आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये किनारपट्टी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे १० हून अधिक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामी आज...
३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस
नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी देशभरात लाखो...
पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांकडून अयोध्येबाबतच्या निकालाचं स्वागत, सुन्नी वक्फ बोर्ड असमाधानी, मात्र फेरविचार याचिका दाखल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम असो वा रहीम, भारतात श्रद्धा भाव दृढ करण्याचीही वेळ असल्याची प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. अयोध्येबाबतच्या निकालाचं केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन...
भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या...
उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही सुरक्षित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार...
जम्मू काश्मीर विभाजनाच्या प्रक्रीयेअंतर्गत राज्य विधानपरिषद विसर्जित
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीर राज्याचं या महिना अखेरीला दोन केंद्रशासित प्रदेशांमधे होणा-या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरची 62 वर्षांपासून कार्यरत असलेल्या विधान परिषदेचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
राज्य प्रशासनानं पुढील कारवाईसाठी 116...
सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेकडून कान्स इथे भारताचा बौद्धीक संपदा मार्गदर्शक सूची सादर
नवी दिल्ली : सेवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्मात्याची सृजनशीलता आणि कल्पकता यासंदर्भातल्या उल्लंघनापासून सुरक्षितता देण्यासाठी सरकार कटिबद्ध असलयाचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी या उद्योग क्षेत्राला दिलेल्या संदेशात म्हटले...
भारतानं बांग्लादेशाविरुद्धची टी.ट्वेंटी क्रिकेट मालिका २-१नं जिंकली, गोलंदाज दीपक चहरनं केली विक्रमी कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशादरम्यान नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली. सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा...
महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!
नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....









