सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला...
देशातल्या ८० कोटी नागरिकांना स्वस्तात मिळणार गहू, तांदूळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ८० कोटी नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू तर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती...
जम्मू-कश्मीरमधे नायब राज्यपाल जी सी मुरमू यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय परिषदेची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर सरकारचा कारभार चालवण्यासाठी या केंद्रशासित प्रदेशानं नायब राज्यपाल जी सी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय परिषद स्थापन केली आहे. मुख्य सचिव या प्रशासकीय परिषदेचे सचिव...
पोलिसांशी झालेल्या चकमकीत हैद्राबादमधील युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादमधे पशुवैद्य डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. मात्र या चकमकीत एका पोलिस उपनिरिक्षकासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं...
विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि...
लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...
प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत कर परतावा प्रकरणांची केली हाताळणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत सुमारे २ कोटी १० लाख कर परतावा प्रकरणांची हाताळणी केली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही संख्या एक कोटी ७५...
१२७ वी घटना दुरुस्ती विधेयक सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १२७ वी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक...
पंतप्रधान 17 जुलै 2020 रोजी इकोसॉकच्या उच्च-स्तरीय विभागाला संबोधित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 17 जुलै 2020 रोजी न्युयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या या वर्षीच्या उच्च-स्तरीय विभागाला सकाळी 9.30 ते 11.30...
केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत ५० ते ८३ टक्क्यांनी वाढविली.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने १४ धान्यांची किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीकाच्या खर्चाच्या तुलनेत ५० ते ८३ टक्के परतावा मिळू शकणार आहे....









